मुंबई - संजय डुबल
- आज पहाटे मुंबई परिसरात पावसाने सुरवात केली असुन.. चाकरमान्यांची कामावर जाताना तारांबळ उडाली.
मागील काही दिवसांपासुन मुंबई शहर व उपनगरात उन्हाची तीव्रता वाढली असुन उष्णतेमुळे नागरीक हैरान झाले आहेत.
पावसामुळे उपनगरीय रेल्वे उशीराने धावत आहेत.
0 टिप्पण्या